स्वच्छता पखवाडा- शपथ
विंचूर विद्यालयात स्वच्छता पखवाडा
निमित्त विद्यार्थ्यांनी शपथ घेतली...........
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात युवा
कार्यक्रम व खेल मंत्रालय (भारत सरकार), नेहरू युवा केंद्र यांच्या अंतर्गत
स्वच्छता पखवाडा व ग्रामस्वच्छता १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान साजरा होत आहे. या
निमित्ताने विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छतेबाबत शपथ घेतली. महात्मा गांधीजींचे
स्वप्न साकार करणे, संपूर्ण भारत देश स्वच्छ करणे त्यासाठी एका आठवड्यात दोन तास
श्रमदान करून परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच हा विचार गावागावापर्यंत
पोहचविण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमाचे निफाड गटाचे संघटक
श्री.बापूसाहेब जाधव व करण धुमाळ यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले.
No comments:
Post a Comment